कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती

कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्तीचा उद्देश त्या विद्यार्थ्यांना अधिक उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा असून ही योजना इयत्ता 11 वी आणि 12 च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देते. दहावीच्या परीक्षेत 60 टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांकडून शालेय शिक्षण विभागातर्फे महाराष्ट्र शासनाच्या कनिष्ठ महाविद्यालयात ओपन मेरिट शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले जातात. या योजनेअंतर्गत इयत्ता 11वी व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा 50 रुपयांची … Read more

आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती

आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण चालू ठेवण्यास सक्षम करणे आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे, ईबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ओपन मेरिट शिष्यवृत्तीसाठी इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी च्या विद्यार्थ्यांकडून (फक्त मुले) अर्ज मागविले जातात. या योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 1400/- रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते. विभाग शालेय शिक्षण … Read more